सकल जैन समाजाने पंथ विरहित एकत्र येणे आणि राहणे ही आजच्या काळाची आणि जैन धर्माचे देखील गरज आहे-ललित गांधी

सकाळ जैन समाजाने पंत विरहित एकत्र याने राहने यांच्या काळाचे गरज आहे अश्वक्तव्य जैन आर्थिक विकास महामंडळाचे प्रथम अध्यक्ष ललित गांधी यांनी त्यांच्या सकल जैन समाज आयोजित केलेल्या नागरिक सत्कारमध्ये केले. आज जैन समाजामध्ये आर्थिक दुर्बल घटक देखील आहेत जे शेतमजूर किंवा कामगार म्हणून काम करत आहे समाजातील अशा लोकांना आता महाराष्ट्र शासनाच्या वतीने जैन आर्थिक विकास महामंडळातून त्यांना सक्षम करणे त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे बिना व्याज परतावा ची कर्ज व्यापारी उद्योजकांना उपलब्ध करून देणे याशिवाय अनेक योजनांची त्यांनी माहिती दिली तसेच या मार्गदर्शन देखील केले. सकल जन समाज सांगली जिल्हा च्या वतीने आज कच्ची भवन येथे श्री ललित गांधी प्रथम अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा जैनआर्थिक विकास महामंडळ यांच्यासह दक्षिण भारत जनसभेचे नूतन अध्यक्ष श्री भालचंद्र पाटील कच्ची ओसवाल जैन समाज महाराष्ट्र चे अध्यक्ष श्री.नवीन भाई शहा तसेच जैन आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य श्री रावसाहेब पाटील यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन श्री स्वप्निल शहा जैन फाउंडेशनचे अण्णासाहेब पाटील भरत निलाखे समीर फुरिया अतुल शहा देशभूषण पाटील प्रशांत शहा विनोद पाटील रमेश आरवाडे यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया महाजन यांनी केले याप्रसंगी रावसाहेब पाटील तसेच भालचंद्र पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले व तसेच या सत्कार बद्दल समाजाचे आभार मानले

Post a Comment

Previous Post Next Post